Backu 
Local cover image
Local cover image
Image from Google Jackets

रगडा - Ragada

By: Material type: TextTextPublication details: मुंबई मॅजेस्टिक प्रकाशन 2006Edition: 1 ली. आDescription: 172 p.; PB PaperbackSubject(s): DDC classification:
  • KT-8
Summary: आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तबधादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समय जीवनाचा चित्रवशी आलेख मांडण्यात श्री. सदानंद वैशमुख याची लेखणी यशस्वी ठरली आहे. एरवी सामान्य वाटणान्या स्वी-पुरुषांना आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या भावविश्वात लीलया प्रवेश करून त्यांचे जगण्याचे छोटे-मोठे प्रश्न, हर्षामर्ष, स्वप्न आणि स्वप्नभंग, त्यांची अभावग्रस्तता, संघर्ष, घुसमट, वेदना आणि विद्रोह यांचा भेवक वेध घेऊन वाचकांनाही या जगण्याचा ते प्रत्ययकारी परिचय करून देतात. अस्वस्थ करतात. ते स्वतः बाच समाजघटकातून पुढे आलेले लेखक असून आजही त्यांचे वास्तव्य याच ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांचे लेखन समकालीन ग्रामीण वास्तवाला शब्दस्वर वेताना दिसते. मानवी जीवनाबद्दल असणारा अंतःस्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यासः यामुळे सदानंद देशमुख यांचे साहित्य नैतिक उचीवर जाते. काव्यात्म य संस्मरणीय अनुभूती देण्याची शक्ती ठेवते. त्यामुळेच विशिष्ट प्रदेशाच्या बोलीत लिहूनही संवादाची क्षमता असलेल्याः कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणाऱ्या त्यांच्या 'रगडा' या संग्रहातील कथा आणि वीर्थकथा लक्षवेधी ठरल्या आहेत. 'साहित्य अकादेमी' आणि 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार यांसारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री. सदानंद देशमुख यांचा 'रगा' हा कथासंग्रहही त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढविणारा आहे.
List(s) this item appears in: New Arrivals
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Call number Status Notes Barcode
Books Dina Bama Patil Library & Study Room ISSUE-RETURN KT-8 (Browse shelf(Opens below)) Available Library DBPL-000008

आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तबधादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समय जीवनाचा चित्रवशी आलेख मांडण्यात श्री. सदानंद वैशमुख याची लेखणी यशस्वी ठरली आहे. एरवी सामान्य वाटणान्या स्वी-पुरुषांना आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या भावविश्वात लीलया प्रवेश करून त्यांचे जगण्याचे छोटे-मोठे प्रश्न, हर्षामर्ष, स्वप्न आणि स्वप्नभंग, त्यांची अभावग्रस्तता, संघर्ष, घुसमट, वेदना आणि विद्रोह यांचा भेवक वेध घेऊन वाचकांनाही या जगण्याचा ते प्रत्ययकारी परिचय करून देतात. अस्वस्थ करतात. ते स्वतः बाच समाजघटकातून पुढे आलेले लेखक असून आजही त्यांचे वास्तव्य याच ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांचे लेखन समकालीन ग्रामीण वास्तवाला शब्दस्वर वेताना दिसते.

मानवी जीवनाबद्दल असणारा अंतःस्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यासः यामुळे सदानंद देशमुख यांचे साहित्य नैतिक उचीवर जाते. काव्यात्म य संस्मरणीय अनुभूती देण्याची शक्ती ठेवते. त्यामुळेच विशिष्ट प्रदेशाच्या बोलीत लिहूनही संवादाची क्षमता असलेल्याः कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणाऱ्या त्यांच्या 'रगडा' या संग्रहातील कथा आणि वीर्थकथा लक्षवेधी ठरल्या आहेत.

'साहित्य अकादेमी' आणि 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार यांसारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री. सदानंद देशमुख यांचा 'रगा' हा कथासंग्रहही त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढविणारा आहे.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No