Backu 
Image from Google Jackets

सोंगटी ते वजीर - Songti Te Vajir

By: Material type: TextTextPublication details: मुंबई माही प्रकाशन 2020Edition: तिसरीDescription: 221 p.; PB PaperbackSubject(s): DDC classification:
  • S-49
Summary: कुठल्याही व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये तीन गुण असणे गरजेचे आहे. १) तो प्रामाणिक असावा. २) त्याच्या मनामध्ये त्या व्यवस्थेबाबत कोणताही किंतु नसावा. ३) त्याचे व्यवस्थेमध्ये काम करण्याचे सिध्दांत पक्के असावेत. कुठल्याही व्यवस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता जितका प्रामाणिक तितके त्या व्यवस्थेच्या उद्देशांना लवकर यश प्राप्त होत असते, व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला जितक्या लवकर मिळतील, त्याच्या मनातील किंतु जितक्या लवकर दूर होईल, तितक्या लवकर तो झपाटल्यासारखा काम करायला सुरूवात करतो आणि कार्यकर्त्यांचे काम करण्याचे सिध्दांत जितके पक्के असतात तितका त्याचा काम करण्याचा विश्वास दृढ होतो. त्याच्या कामापासून त्याला कोणीही दूर करु शकत नाही. कार्यकर्त्याचे राजकीय व्यवस्थेवाबतचे प्रश्न, शंका, किंतु-परंतु दूर व्हावेत आणि त्याने राजकीय व्यवस्थेमध्येही सामाजिक भान ठेवून, सामाजिक स्वास्थासाठी काम करावे, समाजाची, देशाची सेवा करावी हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश...
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)

कुठल्याही व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये तीन गुण असणे गरजेचे आहे.

१) तो प्रामाणिक असावा.

२) त्याच्या मनामध्ये त्या व्यवस्थेबाबत कोणताही किंतु नसावा.

३) त्याचे व्यवस्थेमध्ये काम करण्याचे सिध्दांत पक्के असावेत.

कुठल्याही व्यवस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता जितका प्रामाणिक तितके त्या व्यवस्थेच्या उद्देशांना लवकर यश प्राप्त होत असते, व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला जितक्या लवकर मिळतील, त्याच्या मनातील किंतु जितक्या लवकर दूर होईल, तितक्या लवकर तो झपाटल्यासारखा काम करायला सुरूवात करतो आणि कार्यकर्त्यांचे काम करण्याचे सिध्दांत जितके पक्के असतात तितका त्याचा काम करण्याचा विश्वास दृढ होतो. त्याच्या कामापासून त्याला कोणीही दूर करु शकत नाही.

कार्यकर्त्याचे राजकीय व्यवस्थेवाबतचे प्रश्न, शंका, किंतु-परंतु दूर व्हावेत आणि त्याने राजकीय व्यवस्थेमध्येही सामाजिक भान ठेवून, सामाजिक स्वास्थासाठी काम करावे, समाजाची, देशाची सेवा करावी हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश...

There are no comments on this title.

to post a comment.
College Library. All Rights Reserved. © 2023 Implemented and Customised by Softech Solutions & Services| Pune
You Are OPAC Visitor No